Page 10 of प्रवास News
या प्रवासात कोणाचीही गैरसोय होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये आणि प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी जिल्हा पोलीस दलाने वाहतूक नियोजन…
जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ.
बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून कोकणासाठी मोठ्या प्रमाणात बस रवाना झाल्यामुळे स्थानिक मार्गांवरील फेऱ्या रद्द.
सत्यकथा-मौजेतून एकेकाळी उत्तम कथा लिहिणारे बाळकृष्ण प्रभुदेसाई अल्पायुषी ठरले. ‘जहाज’ आणि ‘गंधर्व’ हे त्यांचे गाजलेले संग्रह. पैकी प्रभुदेसाईंच्या एका कथेतील…
कंटेनर अपघातामुळे इंदूर-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प.
कोकणातील गणेशोत्सवासाठी नाशिक विभागाच्या एसटी बसेस कोकणात गेल्याने नाशिककरांची गैरसोय.
रिक्षा चालकांची माहिती घेण्यासाठी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात गेलेल्या एका पत्रकाराला तीन रिक्षा चालकांनी घेरून त्यांच्या सोबत अरेरावी केली.
मुंबई गोवा महामार्गावर २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान १० ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असणार आहे.
उरणचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.
प्रवास कालावधीपेक्षा बस थांब्यावर अधिक वेळ वाया जात असल्याने नोकरदारांची प्रचंड गैरसोय होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने केलखाडी नदीवर महिनाभरात साकव उभारला.
उरणच्या मोरा ते मुंबई, करंजा ते रेवस (अलिबाग), घारापुरी व जेएनपीए दरम्यानच्या दोन्ही जलसेवा तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करण्यात आली होती.