Page 2 of प्रवास News
या वाहतुक बदलामुळे मुंबई नाशिक महामार्ग, भिवंडी- कशेळी भागातील वाहतुक व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे.
या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमधून नेहमीप्रमाणे संताप व्यक्त होत आहे. परंतू, हे दुखण नेहमीचच झाले असून आता कोंडीत वेळ घालवण्यासाठी नागरिकांनी…
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे.
दीर्घ काळापासून बदलापूर ते अक्कलकोट या बस सेवेची मागणी केली जात होती.
या अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी काशिमीरा वाहतूक विभागाने मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे केली आहे.
Ghodbunder Road Traffic Jam : या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांच्या प्रवासाचा कालावधी वाढू शकतो अशी सूचना ठाणे पोलिसांनी केली आहे.
या नव्या नियमांमुळे ॲग्रीगेटर कंपन्या, चालक आणि प्रवासी यांच्यातील संबंध अधिक पारदर्शक होतील तसेच भाडे, सेवा गुणवत्ता, चालकांचे हक्क आणि…
वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या भागातील मुख्य रस्ते व शहरांतर्गत रस्ते अशा सर्वच ठिकाणी रस्ते दिवस भर रस्ते धुळीने भरलेले असतात.
वसई विरार शहरात पालिकेने पाणी पुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणी जलवाहिन्या अंथरण्याचे काम हाती घेतले होते. यासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात…
मध्यवर्गीय नागरिक ठाण्यात अधिक प्रमाणात वास्तव्यास असल्याने दुचाकींचे प्रमाण अधिक असल्याचे वाहतुक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनांवर दंडात्मक शुल्क आकारून वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम सुरू आहे.
विमानतळ परिसरात प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात कोंडी होत असते.