Page 5 of प्रवास News
Best 25 Special Buses : ही यात्रा २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे…
उत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी पाहता वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
Solar eclipsev2025: भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे इथे सुतक काळ पाळला जाणार नाही. याचा अर्थ मंदिरे खुली राहतील आणि धार्मिक…
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उत्सव काळासाठी सप्तश्रृंग गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत.
अलायन्स एअर कंपनीकडून चालविण्यात येणाऱ्या अमरावती-मुंबई विमानसेवेच्या भाड्यांमध्ये अलीकडील काळात झालेल्या वाढीमुळे प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
वाहतूक सुरू होऊन काही दिवस उलटत नाही तितक्यात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढू लागल्याने पुन्हा नवीन समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.
अनेक कलाकारांच्या, तिथल्या प्रेमळ माणसांच्या भेटी घडवणारा, मनमोराचा पिसारा फुलवणारा हा प्रवास लेख ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्ताने…
राजापूर तालुक्यातील रानतळे येथील पोल्ट्री फार्म जवळ कारची रस्त्यात आलेल्या गुरांना जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एक म्हैस जागीच ठार…
सुमारे वीस हॉटेल, टायर दुकान, पानटपऱ्यांचे असलेले अतिक्रमण रस्ते प्राधिकरण विभागाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली.
यात एकाच दिवशी तब्बल ३० वाहनांवर कारवाई करून सुमारे १६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
पालक वारंवार तक्रारी करत असले तरी पोलीस, एसटी आणि शालेय प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
Traffic Congestion: बेंगळुरू हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मंद शहर आहे, जिथे सरासरी वेग ३४ मिनिटांत १० किमी इतका आहे.