Page 2 of तुकडोजी महाराज News

मैत्री असावी तर श्रीकृष्ण व सुदामा सारखी असे महाभारतील मैत्रीचे महात्म्य आपण ऐकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनासुद्धा अशीच एक नि:स्पृह व्यक्ती…

आपला परिचय सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘तुकडय़ाने तुकडे जोडे ना जुदा देखा कोई।’’प्रमाणे मी सर्व लहान-मोठय़ा तुकडय़ांना जोडून त्यांना…

संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दोन्ही संत अमरावती जिल्ह्यातील. दोघांचा स्नेह शेवटपर्यंत अतूट राहिला.

संतमहात्म्यांच्या जवळील सेवक व अनुयायांमध्ये त्यांचा उत्तराधिकारी होण्यासाठी स्पर्धा लागते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भूमिका घ्यावी म्हणून मुंबईतील लोहव्यापारी श्रीमंत पांडुरंग बोबडे यांनी मुंबईत महाराजांचा दौरा आयोजित केला.

पंचायत राज’ ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीच १९५०मध्ये देशाला सर्वप्रथम दिली. म्हणूनच ग्रामगीतेला आधुनिक भारताची आचारसंहिता व युगग्रंथ संबोधले जाते.

शासनाला श्रीगुरुदेव सेवा मंडळाने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून सैन्यभरती मोहिमेला सुरुवात करून हजारो जवान लष्करात पाठविले.

‘‘युद्धविरामाची घोषणा करूनही चीनने तिबेटमध्ये युद्धाची तयारी केल्याने चीनची दगाबाजी समोर आली.

‘‘विवक्षित प्रसंगी एवढेच करणे जरी महत्त्वाचे ठरत असले तरी त्याचा अर्थ स्त्रियांनी हेच जीवन मानावे, असा नाही. अशी अपेक्षा केवळ…

धर्मवान लोकच तसे म्हणत असतील तर त्यांच्यासारखे देशद्रोही व धर्मघातकी विरळेच म्हणावयाचे! उद्योगाशिवाय धर्मवंतांचे जगणे भूमीला भार होणारेच होय.

‘‘देवभक्ती व देशभक्ती एकच आहे. देश सांभाळा, धर्मही पाळा, आधी देश मग धर्म’’ असे राष्ट्रधर्माचे पाठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिले.…

‘भारतीय सिनेमातून चांगल्या कलाकृती समाजासमोर आल्यास सिनेमासृष्टी राष्ट्राचे प्रचारकेंद्र होऊ शकेल,’’ असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडले होते.