Page 5 of तुकडोजी महाराज News
महाराजांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची घटना गठित होण्यापूर्वी मध्यवर्ती सभेला ११ ऑक्टोबर १९४६ रोजी केलेले मौलिक मार्गदशन अंतर्मुख करणारे आहे.
महापुरुषांच्या पश्चात त्यांचे कार्य अपुरे राहून पुढे त्यांचा संप्रदाय होऊन अनेक संस्था नामशेष होताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाहिले होते.
आपल्या सर्व साध्याभोळय़ा सेवकांत एका विद्वान माणसाने फूट पाडली, त्यावरच त्याचे पोट भरते व प्रतिष्ठाही मिळते.
विषमतेची मुळे खोल रुजविण्याचे दुष्कर्म अनेक वर्षांपासून कळत-नकळत असंख्य धार्मिक म्हणवणाऱ्यांनी केले आहे.
ईश्वराचे काम म्हणजे तरी काय? आम्ही आतापर्यंत अनेक महापुरुषांच्या व अवतारांच्या कथा ऐकत आलो आहोत.
‘‘खरे शिक्षण तेच, जे मनुष्याला स्वावलंबी बनवेल, सेवाप्रवृत्त करेल. परंतु आज महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थीही यापासून दूर गेला आहे.
आपली दिनचर्या सुधारावी लागेल आणि आपल्या मनापासून, घरापासून, मित्रांपासून व गावापासून तयारी सुरू करावी लागेल.
समयदानाची संकल्पना मांडताना महाराज म्हणतात : समयदान म्हणजे दिवसाच्या २४ तासांपैकी फक्त एक – एक तास आपल्या बांधवांसाठी देणे.
‘‘सत्ताधारी पक्ष, जनतेतील अनेक लहानथोर पक्ष यांनी एकाच दिशेने राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात शक्ती खर्ची घातली तर ते कार्य करू शकणार नाहीत…
देश आपत्तीत असता व्यक्तीने शब्दब्रह्माचा घोष करण्याऐवजी देशाची स्थिती सुधारण्याची जबाबदारी पार पाडावी यातच धर्म व देवसेवा आहे.’’
जग दुर्जनांमुळे नव्हे तर सात्त्विकतेचे पांघरूण घेणाऱ्या लोकांनी आपल्यामध्ये दुबळेपणा वाढविल्यामुळे बिघडले आहे.
भारतीय संस्कृतीतील प्रथा, परंपरा व रूढी यांचाच नीट अर्थ लावून त्यांना शुद्ध व मानवोपयोगी करण्यासाठी, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा जन्म झाला…