उदय सामंत News
 
   ३० जून २०२६ च्या आधी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
 
   आडाळी एमआयडीसी मध्ये प्रदूषणकारी प्रकल्प आणण्यास जिल्ह्याच्या पर्यटन जिल्ह्याच्या दर्जा मुळे परवानगी नाही. अनेक कंपन्यांशी चर्चा झाली, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद…
 
   अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे आणि सरसकटपणे पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार…
 
   स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचा नाही तर शिवसेनेचा भगवा फडकणार, असे शिवसेना संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…
 
   २ नोव्हेंबर रोजी संगमनेर मध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
 
   या सर्व प्रकारामुळे शिंदे व ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे रत्नागिरीतील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.
 
   युती करण्यावरून महायुतीतील तिन्ही पक्षांतील नेते आमने सामने आल्याने हा वाद आता वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात पोहचला आहे.
 
   चिपळूण येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत महायुतीमधील रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा व राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडे बोल…
 
   Praful Patel on Uday Samant : मंत्री उदय सामंत म्हणाले, “चिपळूण तालुक्यात काहीजण स्वबळाची भाषा करू लागले आहेत, तर काहीजण…
 
   Uday Samant in Chiplun : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू…
 
   Marathi Language Uday Samant : ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी…
 
   यामध्ये, डांबरचोराचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, पालकमंत्री उदय सामंत हाय हाय, रत्नागिरी शहराची व पाणीयोजनेची दुर्दशा करणाऱ्यांचा निषेध…
 
   
   
   
   
   
  