Page 31 of उदय सामंत News

जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या ३६ ग्रामपंचायतींपैकी किमान २२ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा भगवा फडकल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

आधीच्या सरकारने मंजुरी दिलेल्या योजनांना सरसकट स्थगिती देण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे लोकप्रतिधी सध्या कमालीचे नाराज…

रायगड जिल्ह्यात आणखी उद्योग कसे येतील आगामी काळात राज्यसरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी नवी मुंबईतील उद्योजकांसमवेत विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी आज केंद्र सरकारतर्फे ४३ देशातील उद्योपतींची गोलमेज परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतर उद्योगमंत्री उदय…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले.

शिवेसना पक्षातील बंडखोरीमुळे यंदा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक यांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले.

शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलली.

डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरात औद्योगिक वसाहती आहेत. अनेक कंपन्या येथे असून त्यात रासायनिक कंपन्यांचाही समावेश आहे.

२७ गावांना यापूर्वीपासून १०५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा मंजूर आहे. परंतु, या पाण्यातील फक्त ६० दशलक्ष लीटर पाणी एमआयडीसी गावांना…

उदय सामंत म्हणतात, “भाजपा आमदार राम कदम यांनी केलेलं ट्वीट सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. काही वाईट झालं तर शिंदे-फडणवीस सरकारमुळे..”

आजवर राज्यातील रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, ग्रामस्वच्छता अभियान या योजनांची देशपातळीवर दखल घेण्यात आली.