scorecardresearch

Page 107 of वसई विरार News

palghar district, blood shortage in palghar district
पालघर जिल्ह्यात रक्तटंचाई जिल्ह्यात ९ पैकी २ रक्तपेढीत रक्त उपलब्ध

रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत रक्तदात्याची गरज असते त्यावेळी नियमानुसार रक्त पुरविण्याची व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही रुग्णालयांची आहे.

assistant police inspector tejashree shinde, vasai city
वसई : सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांना राज्य शासनाचा पुरस्कार

लहान मुलांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

person sexually exploited minor girls
वसई : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे विकृत मोकाट, गुन्हे शाखेसह एकूण ५ पथकांमार्फत शोध सुरू

नालासोपारा शहरात अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण करणार्‍या दोन विकृतांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची एकूण ५ पथके तयार करण्यात…

traffic policy of Vasai Virar
विश्लेषण : वसई-विरार, मीरा-भाईंदरचे वाहतूक धोरण काय आहे? कोंडी कमी करण्यात ते कितपत व्यवहार्य?

गेल्या काही वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर…

vasai virar serial rapist news marathi
वसई: मुलींनो सावधान! शहरात फिरतोय सीरियल रेपिस्ट; माहिती देणार्‍यास पोलिसांकडून बक्षिस जाहीर

गेल्या दोन महिन्यांत शहरात घडलेल्या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांनी आरोपींची छायाचित्रं जारी केली आहेत.

vasai virar caste panchayat, jat panchayat vasai virar
वसई : चिखलडोंगरी गावातील ‘जात पंचायत’ अखेर बरखास्त; घेतलेल्या दंडाची रक्कम परत करण्यास सुरुवात

जात पंचायतीच्या विरोधात जाणार्‍या ग्रामस्थांना क्षुल्लक कारणांवरून २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जात होता.

additional water from surya dam in vasai
वसईकरांना सुर्या प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी मिळू लागले; पाणी आल्यानंतर श्रेय वादासाठी राजकीय चढाओढ

वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्याची योजना एमएमआरडीएने तयार केली होती.

Oxygen plants project
करोनाकाळात उभारलेले प्राणवायू प्रकल्प पडून; साथीनंतर मागणी नसल्याने महापालिकांसमोर देखभालीचा प्रश्न

करोनाच्या काळात प्राणवायूची मोठी टंचाई निर्माण झाली होती.  त्यामुळे शासनाने सर्व महापालिकांना प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते.