Page 4 of वसई विरार News
मिरा भाईंदर शहरात प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले आहे.
तुळशी विवाहासाठी केलेले मांडव, रोषणाई आणि सजावट यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून. ऐन वेळी पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ…
मुंबईच्या वेशीवर निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
एक साप त्या गोण्या ओढत नाल्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत दिसत आहे.
नायगाव जेटीवरून पाणजू गावाकडे निघालेल्या एका फेरीबोटीला खाडीच्या मध्यभागी असताना भगदाड पडल्याची गंभीर घटना बुधवारी घडली. सुदैवाने, बोट किनाऱ्यावर नेल्यामुळे…
वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढू लागल्या आहे. नुकताच आचोळे पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या दोन…
वसई विरार शहरात मुदत उलटून ही बेकायदेशीर पणे खदाणी चालविल्या जात असल्याचा प्रकार समोर येत आहेत. नुकताच गौण खनिज भरारी…
वसई विरार शहरात विविध ठिकाणी ग्रामपंचायत तसेच नगरपरिषद काळातील विहिरी आढळून येतात. पण, या विहिरींच्या देखभाल दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे साचलेला…
मतदार याद्यांमध्ये झालेल्या कथित गोंधळावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरले आहे.
मिरा भाईंदर शहरातही वारकरी समुदायाची लक्षणीय उपस्थिती आहे. त्यामुळे वारकरी बांधवांकडून शहरात वारकरी भवन उभारण्याची मागणी केली जात होती.
मुंबईच्या वेशीवरील दहिसर पथकर नाक्यामुळे वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण होत आहे.
वसई विरार शहरातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी पालिकेने आरोग्य केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.