Page 16 of वसई News

बाधित भूधारकांना बाजारभावापेक्षा कमी मोबदला दिला जात असल्यामुळे तसेच काही रहिवाशांच्या जागांवर रेल्वे प्रशासनाने थेट हक्क सांगितल्यामुळे रहिवाशांनी जोरदार विरोध…

घरगुती गॅस हा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीर पणे भरत असल्याचा प्रकार पुरवठा विभागाने उघड केला आहे. यात ५२ सिलेंडर जप्त…

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर देशात अव्वल…

नाट्यगृहाचे काम अपूर्णच असल्याने नाट्यगृहासाठी अजून किती काळ वाट पाहायची असा संतप्त सवाल

बुधवारी मंत्रालयात आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे- पंडित यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक पार पडली.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १ हजार १६ किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केलेले रस्ते आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळ्यात शहरातील मुख्य रस्ते व शहरांतर्गत…

सनोज सक्सेना (वय४५), असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव असून ते नालासोपाऱ्यातील बिलाल पाडा भागात राहत होता.

या कोंडी मुळे मालवाहतूकदार व अन्य प्रवासी यांचे चांगलेच हाल झाले असून दोन ते तीन तास कोंडीचा सामना करावा लागला.

मिरा भाईंदर शहराचा विकास हा झपट्याने होत आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे येथील रस्ते हे वाहतुकीसाठी आता अपुरे पडू लागले आहेत.

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर मिरारोड हे महत्त्वाच्या रेल्वे स्थानकापैकी एक आहे.या स्थानकांवरून हजारो नागरिक प्रवास करतात.

मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, मिरा भाईंदर यासह अन्य भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.

वसई विरार शहरात अनधिकृत बांधकामांचा मुद्दा अधिकच गंभीर बनू लागला आहे. याचे पडसाद नुकताच सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले…