Page 7 of वसई News

गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक म्हणजे कर्णकर्कश संगीत, चित्रपट गीतांवर धांगडधिंगा, वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येते. अशा स्थितीत शहरातील अजूनही विविध ठिकाणच्या भागात…

शहरातील अनधिकृत तसेच धोकादायक इमारतींवर तोडगा काढण्यासाठी आता समूह पुनर्विकास योजना (क्लस्टर) राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

वसई विरार शहरात अनधिकृत बांधकामे व जीर्ण झालेल्या इमारतींवर वेळीच लक्ष दिले नसल्याने अनेक नागरिक निष्क्रिय व्यवस्थेचे बळी ठरत असल्याचे…

विरार मधील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटना प्रकरणाच तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे. या प्रकऱणी १) नीतल साने…

विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक व अति धोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सध्या १४१ अशा धोकादायक…

गणपती आगमानंतर अवघ्या काही दिवसात तयारी सुरु होते ती गौरी पूजनाची. या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी गौरी पूजन करण्यात येणार…

गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि जेवणावळीसाठी केळीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

विरार रमाबाई अपार्टमेंट ही धोकादायक इमारती कोसळून १७ जणांचा बळी गेल्यानंतर शहरातील अन्य धोकादायत इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी, २६ ऑगस्टला रात्री पावणेबाराच्या सुमारास नारिंगी येथील विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. ढिगाऱ्यात अनेक कुटुंबे गाडली गेली होती.

धोकादायक स्थितीतील इमारती रिकाम्या करण्यास नकार देणाऱ्या आणि पुनर्विकासात अडथळा आणणाऱ्या वसई पश्चिम येथील चार इमारतीतील अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी…

या बचाव कार्यात आतापर्यंत एकूण २४ जणांना इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.

विरार पूर्वेच्या विजयनगर येथे चार मजली रमाबाई अपार्टमेंट अनधिकृत इमारत आहे . ही २०१३ बांधण्यात आली होती.