Page 65 of विदर्भ News
विदर्भाच्या वाटेला येणाऱ्या बसगाडय़ा इतरत्र वळवून जुन्या गाडय़ा विदर्भात देण्याचा घाट रचला जात असल्याचा आरोप करून प्रहार संघटनेने आज भंगार…

नवीन सिंचन प्रकल्पांना हातही न लावण्याच्या सरकारच्या धोरणाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून विदर्भातील गोदावरी खोऱ्यातील १५४ अब्ज घनफूट पाण्याचा…

विदर्भातील अभयारण्यातील गावांनी पुनर्वसन निधीसाठी आवाज उठविल्यानंतरही त्यांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसन पॅकेजच्या धर्तीवर अभयारण्यातील गावांनाही…

विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एक हजार बेरोजगारांना रोजगार मिळावा, या हेतूने वंदना फाऊंडेशन व संगणक प्रशिक्षणातील अग्रगण्य ‘एनआयआयटी’ यांच्या संयुक्त…

ऊस गाळप हंगामाच्या अखेरीस विदर्भातील एका कारखान्याने हंगाम बंद केला असून ऊसाअभावी लवकरच इतर सहा कारखान्यांचाही हंगाम संपुष्टात येण्याची चिन्हे…

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील विविध प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असली, तरी विदर्भातील अन्य जिल्ह्यांची मात्र उपेक्षाच करण्यात आल्याचे…

प्रादेशिक अर्थव्यवस्थेतील उत्पादनाचे सामर्थ्य संसाधनांचा पुरेपूर वापर करून वाढविणे, हे खरे तर समतोल विकासाचे प्रमुख उद्दिष्ट असावे. राज्यातील अस्थिरतेचा धोका…

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विदर्भातील औद्योगिक वसाहतींमध्ये हजारो हेक्टर जमीन उपलब्ध असून शासनाने नव्या उद्योगांसाठी गालिचा अंथरला आहे. मात्र, आधीच…

लोकसभा , विधानसभा निवडणुकांप्रमाणे यावर्षी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्या आरोप-प्रत्यारोप…
जानेवारी महिन्यात संपलेल्या १० महिन्यांत विदर्भातील २२८ शेतकऱ्यांनी शेतीच्या झालेल्या दुर्दशेला कंटाळून आत्महत्या केली, असे गुरुवारी संसदेत स्पष्ट करण्यात आले.…
सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याबाबत राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात असून विदर्भाच्या वाटय़ाचा निधी इतर विभागाकडे वळविला जाणार नाही, असे…

अमरावतीत दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा दौरा की इतर कार्यक्रमांसाठी बैठकीचे निमित्त, अशा प्रश्नांचा विचार करणेही शेतकऱ्यांनी सोडून दिले…