scorecardresearch

Page 24 of आषाढी वारी २०२५ News

वैष्णवांचा मेळा फलटणनगरीत

‘‘टाळमृदगांच्या गजरात, माउलींच्या जयघोषात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचे नाम घेत’’ पंढरीच्या ओढीने निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा रविवारी ऐतिहासीक फलटण नगरीत विसावला.

पंढरीच्या वाटेवर प्लॅस्टिकचे साम्राज्य। अन्नाची नासाडी घाणीचे डोंगर।।

आषाढी वारीच्या दरम्यान पंढरपुरात घाणीचे अधिराज्य असते, तसेच कचऱ्याचे, टाकून दिलेल्या अन्नाचे आणि मानवी विष्ठेचे साम्राज्य वारीमार्गावर असते.

बाजू न्यायाची आणि मानवतेची

वारीला जाणाऱ्या गर्दीने केलेली घाण विशेषत: मानवी विष्ठा सफाई कामगारांना हाताने साफ करावी लागते. या प्रकाराविरुद्ध ‘कॅम्पेन अगेन्स्ट मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’…

गावपातळीवर तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी वारीचा आधार

शेती, शिक्षण, गावाचा विकास यांसाठी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत वारीमध्ये जागृती करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून फिरत्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात…

दुर्मिळ हस्तलिखिते अभ्यासकांच्या प्रतीक्षेत!

पंढरीचे माहात्म्य कथन करणारी वेगवेगळ्या भाषा आणि लिपींमधील दुर्मिळ हस्तलिखिते अभ्यासकांच्या प्रतीक्षेत आहेत. विविध १५ हस्तलिखितांच्या पानापानांत दडलेला भागवत संप्रदायाचा…

तुकोबांच्या पालखीचे मोरोपंतांच्या कर्मभूमीत उत्साही स्वागत

जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी बारामती शहरात कवी मोरोपंतांच्या व शिवलीलामृतकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला.

सासवडला कऱ्हेकाठी विसावला माउलींचा पालखी सोहळा

पुण्याहून अवघड दिवेघाट पार करून पंढरीकडे निघालेला पालखी सोहळा सोमवारी सायंकाळी कऱ्हेकाठी सासवडमध्ये विसावला. सासवडमध्ये सायंकाळी पालखी तळावर समाजआरती झाली.

ज्ञानेश्वर माउली व तुकोबांच्या पालखीचे आगमन

विठ्ठलाची निखळ भक्ती घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या संगतीने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालख्यांचे शनिवारी शहरात…

पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी वाहनांना बंदी

सोमवारी सकाळी दोन्ही पालख्या सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून बंद केली जाणार…

दिमाखदार सोहळ्याने माउली पंढरीच्या वाटेवर

माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने गुरुवारपासूनच अलंकापुरीत वारकऱ्यांची रीघ लागली होती. टाळ- मृदंगांचा गजर, अभंगांच्या सूरावटीने नगरीत भक्तिचैतन्य साकारले होते.

वारकऱ्यांसाठी अनेकांनी पुढे केला मदतीचा हात!

. काहींनी वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचारांची सोय केली आहे, काही जणांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे, तर काहींनी पालख्यांच्या स्वागताची जय्यत…