Page 62 of पाणी News

स्वत:च्या मालकीचे धरण असूनही काही भागात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे सतर्क बनलेल्या नवी मुंबई महापालिकेने येत्या उन्हाळ्यातील पाण्याच्या नियोजनासाठी आतापासूनच…

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला ४३८ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातून सध्या सरासरी ७७ टक्के जलसाठा आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्के अधिक…

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) रेल्वे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून रेलनीरचे उत्पादन…

उन्हाळ्याच्या झळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जलजीवन मिशनचे काम अर्धवट असल्याने, गावात भीषण पाणीटंचाई निर्माण…

उन्हाळ्याची चाहूल लागताच संभाव्य पाणीटंचाईचे संकट आणि जनतेच्या रोषाच्या धास्तीने हवालदील झालेल्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पाण्यासाठी संतप्त भावना व्यक्त केल्या.

गेल्या महिनाभरापासून अंधेरी येथील सहार गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून आठवडाभरापासून पाणीपुरवठाच झाला नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (जीबीएस) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘ईएसआर’ (उन्नत पाण्याच्या टाक्या) आणि ‘जीएसआर’ (भूमिगत पाण्याच्या टाक्या)…

चंद्रभागा नदी निर्मळ, पवित्र आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘नमामि चंद्रभागा’ प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

‘कांद्याची भाववाढ झाल्यानंतर सरकारला सत्तेतून खाली खेचणारे भारतीय मतदार स्वच्छ पाणी, शुद्ध हवा या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर का धरत नाहीत?,’…

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार धरणे काठोकाठ भरली.

पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती राव यांनी दिली आहे.