Page 66 of पाणी News

अनेक गावांना टँकरने पाणी द्यावे लागते. काही भागात अशुद्ध पाणी मिळते, या गावांकडे महापालिका सतत दुर्लक्ष करत असल्याची ओरड या…

अटल सेतू आणि उरण नेरुळ लोकलमुळे मुंबईचे नवे उपनगर बनलेल्या उरणच्या द्रोणागिरी नोड मधील उंच इमारतींना कमी दाबाने पाणी पुरवठा…

दूषित पाण्याद्वारे गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांनी बोअरवेल, विहिरीचे पाणी तपासून वापरावे.

राज्यातील ६५ मोठ्या सिंचन प्रकल्पांमधून १७ टक्के पाणीनाश होत असल्याचे चित्र असून कालव्याची दुरवस्था, मोजणीसाठी अपुरी यंत्रसामग्री, बाष्पीभवनाचा वाढता वेग…

Yamuna Water Controversy: दिल्लीसाठी पुरविल्या जाणाऱ्या यमुनेच्या पाण्यात अमोनियाची पातळी वाढली असल्याचा आरोप ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. वॉटर…

महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विभाग यांच्या वतीने तांत्रिक कामांमुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

जल हे जीवन. ते शुद्ध तर शरीर स्वस्थ. अशुद्ध असेल तर घातक, जीवावर बेतणार. कोवळ्या वयातील मुलांना तर त्याचा धोका…

पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. त्यातूनदेखील जलप्रदूषण होते. जर पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल, तर त्याचा…

जलवाहिनीतून पाणी गळती सुरू झाल्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी…

गोराई गावातील पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या जलअभियंता विभागाने सध्याच्या जल वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे काम घेण्यात आले आहे.

‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे संशयित रुग्ण आढळलेल्या भागात पुणे महापालिकेच्या वतीने शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी दिले जात नसल्याची माहिती समोर आली…

तानसा जलवाहिनी गळतीमुळे दादर, सांताक्रुझ, अंधेरी आणि भांडुपमधील पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.