Page 3 of वन्यजीवन News

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर यांच्या वतीने ‘सह्याद्री कट्टा’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची पहिली बैठक ‘सह्याद्रीतील…

केरळ, कनार्टक या राज्यातील देवस्थानात हत्ती आहेत. मात्र, ‘पेटा इंडिया’ने महाराष्ट्रातील हत्तींवरच लक्ष केंद्रित केले आहे.

बुलेट ट्रेन बोगद्यासाठी सुरू असलेल्या स्फोटांमुळे २०० पेक्षा अधिक घरांना तडे, नागरिकांत भीतीचे वातावरण.

गेल्या ३४ वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे. महादेवी पुन्हा मठात यावी, ही जनभावना आहे. ती लक्षात घेऊन राज्य शासन…

नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीसंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई येथे तातडीची बैठक बोलावली आहे.

देशात एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न आणि दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष असे चित्र दिसत आहे.

सर्पमित्रांनी मात्र शिताफीने अजगराचे रेस्क्यू करुन कारमालकाला सुरक्षित केले. तर त्याचवेळी अजगराच्या पिल्लाला देखील नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले.

अलीकडच्या काळात निसर्गाचा हा ठेवा लोप पावू लागला आहे. हा वारसा, हा ठेवा आपण सर्वांनी जतन केला पाहिजे, असे आवाहन…

यावेळी मात्र ही अस्तित्वाची लढाई “सीएम” च्या चांगलीच जीवावर बेतली आहे आणि यातून बाहेर पडणे आता अशक्य दिसून येत आहे.

‘वनतारा’चे एक पथक कोल्हापुरात दाखल होताच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. तथापि, नांदणी जैन मठातील ‘महादेवी’ हत्ती परत मिळण्याबाबत साशंकता निर्माण…

हत्ती परत मिळण्याचा लढा हा फक्त जैन समाजापुरता न राहता तो सकल मानवाचा बनला…

निसर्गाशी असलेली जवळीक, संशोधनाची ओढ, समाजासाठी शाश्वत विचारांची जाणीव आणि पर्यावरणासाठी असलेली तळमळ यांचं प्रतीक म्हणजे डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे.…