Page 5 of वन्यजीवन News

देशात एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न आणि दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष असे चित्र दिसत आहे.

सर्पमित्रांनी मात्र शिताफीने अजगराचे रेस्क्यू करुन कारमालकाला सुरक्षित केले. तर त्याचवेळी अजगराच्या पिल्लाला देखील नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले.

अलीकडच्या काळात निसर्गाचा हा ठेवा लोप पावू लागला आहे. हा वारसा, हा ठेवा आपण सर्वांनी जतन केला पाहिजे, असे आवाहन…

यावेळी मात्र ही अस्तित्वाची लढाई “सीएम” च्या चांगलीच जीवावर बेतली आहे आणि यातून बाहेर पडणे आता अशक्य दिसून येत आहे.

‘वनतारा’चे एक पथक कोल्हापुरात दाखल होताच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. तथापि, नांदणी जैन मठातील ‘महादेवी’ हत्ती परत मिळण्याबाबत साशंकता निर्माण…

हत्ती परत मिळण्याचा लढा हा फक्त जैन समाजापुरता न राहता तो सकल मानवाचा बनला…

निसर्गाशी असलेली जवळीक, संशोधनाची ओढ, समाजासाठी शाश्वत विचारांची जाणीव आणि पर्यावरणासाठी असलेली तळमळ यांचं प्रतीक म्हणजे डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे.…

‘हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन’ संस्थेच्या सर्पमित्रांनी अतिशय काळजीपूर्वक अजगराला रेस्क्यू केले आणि त्याला त्वरित नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वन पर्यटन विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यंदा नागपंचमी निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सर्पांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या बद्दल असलेल्या चुकीच्या समजुती दूर करणे या उद्देशाने ठाण्यातील वनशक्ती…

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त महाराष्ट्र वन विभाग व एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

राज्य शासनाच्या उदासीन कारभाराविरोधात निषेध…