Page 88 of विशेष लेख News

भाजपने घोसी मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला, तरीही पोटनिवडणुकीत ही जागा भाजपने गमावलीच. पण यातून मायावतींच्या बसपने आणि ‘इंडिया’ आघाडीने धडा घेतला…

सर्व समविचारी पक्ष एकत्र आल्यास भाजप किंवा मोदींचा पराभव होऊ शकतो हा विश्वास नेतेमंडळींमध्ये निर्माण झाल्याने ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील बैठक…

नरेंद्र मोदी ही नीट विचार करून वागणारी व्यक्ती आहे. राजकीय सत्ता मिळविण्यासाठी मते मिळवण्याची गरज असते. पण हीच गरज देशाला…

तरुणाईला वेगाने कचाटय़ात घेणारे अमली पदार्थ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या ही जगातील बहुतांश देशांपुढची डोकेदुखी आहे.

राजस्थानमधील कोटा येथे तरुण विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या हा खरेच काळजीचा विषय आहे.

सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस आणि विधि आयोगाच्या शिफारशी घटनेचा मुलभूत पाया उद्वस्त करणाऱ्या आहेत…

‘वसुधैव कुटुंबकम्’ – या दोन शब्दांमध्ये सखोल तत्त्वज्ञान सामावलेले आहे. याचा अर्थ आहे ‘हे जग म्हणजे एक कुटुंब आहे’.

मुंबई शहरावर आपला एककलमी अंमल असावा अशी स्वप्ने गेल्या अनेक पिढय़ांपासून अनेकांनी पाहिली आहेत.

‘वसाहतवादापासून मुक्ती’ हा जणू या क्षणी अत्यावश्यक वैचारिक प्राधान्यक्रम ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.

शासनाने शिक्षकांना शिक्षक तरी ठेवले आहे का? याचा विचार शिक्षक दिनाच्या निमित्ताने झाला तरी हा शिक्षक दिन खऱ्या अर्थाने साजरा…

काही दिवसांतल्याच दोन बातम्या. एक : अठरा वर्ष निष्कलंक सेवा (प्राचार्याच्याच मतानुसार) देणाऱ्या एका अधिव्याख्यात्यांना पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजनं निलंबित…

मराठा आरक्षणाचे आंदोलन आजवर शांततामयच राहिले आहे. मग जालना जिल्ह्यात असे का घडले?लोकशाहीत बळाचा वापर कमीत कमी आणि संवादाला महत्त्व…