Page 5 of जिल्हा परिषद News

केंद्र सरकारपुरस्कृत जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवला जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत ८३० योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

राज्यातील पाच टक्के पाणी नमुने पिण्यास अयोग्य

जिल्ह्यात एकूण तीन हजार ३२४ शाळा आहेत. यामध्ये जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या दोन हजार ९९ शाळा आहेत. तसेच १४०…

फेब्रुवारी व मार्च २०२४-२५च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जून जुलै महिन्यात पार पडली. दहावीच्या फेरपरीक्षेत एकूण १०७८ विद्यार्थी तर…

शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रकात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील दिशा-निर्देश देण्यात आले आहेत. यात भूकंप, आग, पूर यासारख्या आपत्तींच्या काळात विद्यार्थ्यांचे…

जि. प. केळशी शाळेच्या विद्यार्थ्यांचे रोबोटिक्स ए आय च्या अद्भुत दुनियेत पहिले पाऊल

Devendra Fadnavis News: येत्या काही महिन्यांतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे…

शेतीची उत्पादकता वाढवणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा या योजनांचा उद्देश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.

हर्षल पाटील असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. तो सांगली येथील आहे. नागपूर काॅन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे म्हणाले, हर्षल…

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका चार महिन्यात घ्याव्या, असे आदेश मे महिन्यात दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर…

मुंबईपासून सव्वाशे किमी अंतरावरील शहापूर तालुक्यातील दापूर माळ गावात रस्ता नसल्याने पायपीट केली.

रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून शासनाने डॉ. दयानंद सुर्यवंशी यांची बदली केली. डॉ. सुर्यवंशी हेच रायगड जिल्हा परिषदेचे अधिकृत जिल्हा…