
राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्रांची (नॅशनल सेंटर ऑफ बायोलॉजिकल सायन्स – एनसीबीएस) अधिकृत स्थापना आक्टोबर १९९१ मध्ये बंगळूरु येथे झाली.
राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्रांची (नॅशनल सेंटर ऑफ बायोलॉजिकल सायन्स – एनसीबीएस) अधिकृत स्थापना आक्टोबर १९९१ मध्ये बंगळूरु येथे झाली.
सूक्ष्मजीवशास्त्र व हवामानशास्त्र या दोन शाखांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. हवामानातील प्रक्रिया व बदल यांमध्ये सूक्ष्मजीव अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.
१९९६ साली या सुविधेचे ‘राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (एनसीसीएस)’ असे नामकरण होऊन केंद्र शासनाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील ते एक स्वायत्त…
हवामानशास्त्र हा विषय दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने या क्षेत्रातील कार्य हे सेवाकार्य समजले जाते. सध्या होत असलेल्या हवामान बदलाचे परिणाम…
हिमनद्या म्हणजे अति प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून असलेली सूक्ष्मजीवांची अनोखी दुनिया…
हवामानाचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवरच होत असतो. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यास अनुकूल हवामानच कारणीभूत ठरले होते. जीवसृष्टीच्या निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवांची उत्पत्ती प्रथम झाली.
केंद्रबिंदूपासून २५ किलोमीटरच्या परिसरात भूकंपाचे भयानक परिणाम दिसून आले. १७७ जण मृत्युमुखी पडले. दोन हजार २७२ जण जखमी झाले.
ओटोकार फाइश्टमांटेल भारतातल्या वनस्पतींच्या जीवाश्मांचा अभ्यास करणारे पहिले पुराजीववैज्ञानिक (पॅलिऑन्टॉलॉजिस्ट) होते.
नेपाळमध्ये २५ एप्रिल २०१५ रोजी, सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी भूकंप झाला.
डॉ. फर्डिनांड स्टॉलिक्ज्का यांची कर्मभूमी भारतीय उपखंड असली, तरी ते मूळचे झेक रिपब्लिकच्या मोराविया या प्रांताचे होते. त्यांचा जन्म ७ जून…
लाटांचा अतितीव्र जोर, आणि किनारा सोडून खूप आत येण्याची त्यांची क्षमता, या कारणांनी त्सुनामीमुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी प्रचंड असते.
हवामान बदल आणि तापमानवाढ या संकटांचा सामना एकट्या-दुकट्या देशाला शक्य नाही. संपूर्ण जगाने त्यासाठी एकत्रिपणे प्रयत्न करावेत, यासाठी कार्यरत असलेल्या…