
केंद्रबिंदूपासून २५ किलोमीटरच्या परिसरात भूकंपाचे भयानक परिणाम दिसून आले. १७७ जण मृत्युमुखी पडले. दोन हजार २७२ जण जखमी झाले.
केंद्रबिंदूपासून २५ किलोमीटरच्या परिसरात भूकंपाचे भयानक परिणाम दिसून आले. १७७ जण मृत्युमुखी पडले. दोन हजार २७२ जण जखमी झाले.
ओटोकार फाइश्टमांटेल भारतातल्या वनस्पतींच्या जीवाश्मांचा अभ्यास करणारे पहिले पुराजीववैज्ञानिक (पॅलिऑन्टॉलॉजिस्ट) होते.
नेपाळमध्ये २५ एप्रिल २०१५ रोजी, सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी भूकंप झाला.
डॉ. फर्डिनांड स्टॉलिक्ज्का यांची कर्मभूमी भारतीय उपखंड असली, तरी ते मूळचे झेक रिपब्लिकच्या मोराविया या प्रांताचे होते. त्यांचा जन्म ७ जून…
लाटांचा अतितीव्र जोर, आणि किनारा सोडून खूप आत येण्याची त्यांची क्षमता, या कारणांनी त्सुनामीमुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी प्रचंड असते.
हवामान बदल आणि तापमानवाढ या संकटांचा सामना एकट्या-दुकट्या देशाला शक्य नाही. संपूर्ण जगाने त्यासाठी एकत्रिपणे प्रयत्न करावेत, यासाठी कार्यरत असलेल्या…
संस्थेच्या वाढत जाणाऱ्या कार्याची कक्षा लक्षात घेऊन १ जानेवारी २०१४ रोजी ही संस्था भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात…
लगतच्या राजस्थानमधला काही भाग, विशेषत: मारवाड विभागातला; आणि सीमेपलीकडचा पाकिस्तानचा सिंध प्रांतातला काही भाग, इथपर्यंत पोहोचून या भूकंपाने हाहाकार मांडला.
आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त (८ मार्च) पती शहीद झाल्यानंतर त्याच्या कार्याची धुरा धीरोदात्तपणे स्वत:च्या खांद्यांवर घेऊन देशसेवेला वाहून घेणाऱ्या महिलांविषयी…
लातूर जिल्ह्यातल्या ८१७, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३२७ खेड्यांवर या भूकंपाचा विपरीत परिणाम झाला. यांमधली ५२ खेडी तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली…
जिथे भूकंपाचे धक्के कधी जाणवणारच नाहीत, अशी जागा पृथ्वीवर नाही. तथापि, काही ठिकाणे अशी आहेत, की जिथे भूकंप अगदी क्वचित जाणवतो,…