
२०१९ नंतर गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या काळात ‘लोकलेखा’ समितीचा एकही अहवाल विधिमंडळात मांडण्यात आलेला नाही.
२०१९ नंतर गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या काळात ‘लोकलेखा’ समितीचा एकही अहवाल विधिमंडळात मांडण्यात आलेला नाही.
शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेतृत्व करणाऱ्या अलिबागच्या (रायगड) पाटील कुटुंबातही राजकीय कलह निर्माण झाला आहे.
प्रभाग पद्धतीत बदल, ओबीसी आरक्षण अशा विविध मुद्द्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगाकडून मिळणारा…
पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सांगली जिल्ह्याला झुकते माप देण्यात येत असल्याबाबत सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील निष्ठावानांमध्ये नाराजी आहे.
‘बसप’ची राज्य कार्यकारणीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये ५० लाखांच्या निधीची चर्चा झाली.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइं १० जागांची महायुतीकडे मागणी करणार आहे, असे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
राज्यातील १२ लोकसभा मतदारसंघात निर्णायक मते असलेला धनगर समाज २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजप-शिवसेना युतीबरोबर होता.
वंचितने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६.९८ टक्के मते घेतल होती. यंदा वंचितला अवघी ३.६७ टक्के मते मिळाली आहेत.
चांदिवली या मतदारसंघातील एक विधानसभा क्षेत्र आहे. येथे मराठी, ख्रिाश्चन आणि मुस्लीम मतदार बहुसंख्येने आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना जर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हवा असेल तर पक्षप्रमुख उद्धव…
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली होती. पण महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून वंचितचे फिसकटले. आता वंचितने यापूर्वी युती…
या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या कवित्वाला धुमारे फुटले असून राज्यात अनेक नव्या घोषणा जन्माला आल्या आहेत.