
दिल्ली-हरियाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील गहू काढणीवर जाणवू लागला आहे.
दिल्ली-हरियाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील गहू काढणीवर जाणवू लागला आहे.
बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र जाणीवपूर्वक रंगवले जाते.
बीडमधील चार तालुक्यांतील शिवसेनेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या संघटनेतील हस्तक्षेपाला कंटाळून सामूहिक राजीनामा दिला.
देशभरातून मागील तीन वर्षांमध्ये ६७.९६ लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. यातून भारतीय चलनानुसार दहा हजार ७७५ कोटी रुपये प्राप्त…
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची सर्वाधिक झळ गोशाळांना बसत असून, चारा आणि पाणीटंचाईचे नियोजन कसे करावे, या चिंतेने गोशाळा चालकांना ग्रासले आहे.
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे सोने-तारण ठेवून रब्बीचे नियोजन आणि दिवाळी सणाचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी कर्ज घेताना दिसत आहे.
ऑक्टोबरमध्ये मोहर लागण्याला या वर्षी जुलै-ऑगस्टच्यादरम्यान पावसाचा महिनाभरापर्यंत खंड पडलेल्या वातावरणाचे परिणाम मानले जात आहे.
तीर्थक्षेत्र विकासासाठी तुळजापूर विकासासाठी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी १३८५ कोटींचा निधी मंजूर केल्यानंतरही तुळजापूर मतदारसंघात स्वागताच्या कमानी उभारण्याऐवजी संघर्ष…
राज्य परिवहन महामंडळामध्ये नव्याने रुजू झालेल्या महिला चालकांच्या हाती लाल परी सोपवण्याऐवजी बसमधील प्रवाशांचे तिकीट फाडण्याचे वाहकाचे कर्तव्य देण्यात आले…
महाराष्ट्रासोबतच उत्तर-प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटकातही मक्याचे पीक मोठय़ा क्षेत्रावर घेतले जात आहे.
राज्यातील अन्य बाजारांबरोबरच नवी मुंबईतील ‘एपीएमसी’ बाजारातही तुरीची आवक घटली आहे.
लातूर व धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या पट्टय़ांमध्ये मिळून २५ शेतकरी उत्पादक कंपन्या सध्या कार्यरत आहेत.