
जिल्हास्तरावरून अनेक मुलांपर्यंत बालन्यायनिधीच पोहोचला नसल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये २०२१-२२ चे वर्षे आहे.
जिल्हास्तरावरून अनेक मुलांपर्यंत बालन्यायनिधीच पोहोचला नसल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये २०२१-२२ चे वर्षे आहे.
हजारो क्विंटल कांदा खरेदी दाखवून मिळणारे शासनाचे अनुदान लाटण्यासाठी व्यापारी आणि शेतकऱ्यांची संगमनतातून घडलेली गुप्त युती समोर येत आहे.
राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जुनोनी गावात सहा मुलांना लस देण्यात आली. त्यात एका दोन महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
२०१४ पासून डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या अखेरीस गारपिटीच्या तडाख्याचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या शेतकऱ्यांना यंदा दिलासा मिळाला आहे.
सहकारमंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसामुळे विद्यार्थ्यांसाठी टॅबचे वितरण पुढे ढकलले या ‘लोकसत्ता’च्या बातमीचा मंत्र्यानी इन्कार केला आहे.
टॅबची वितरण प्रक्रिया रखडण्यामागचे कारण ओबीसी विकास तथा सहकारमंत्री अतुल सावे यांच्या या आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या वाढदिवसाशी जोडले जात असून…
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ातही शेतकऱ्यांचा कापूस निम्म्यावर घरातच थप्पी लावून पडला आहे.
सत्तार यांचे त्यांच्या मतदार संघात वर्चस्व कायम असले तरी अलीकडच्या काळामध्ये हिंदुत्व भावना टोकदार करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपने सिल्लोडमध्ये…
१३ अकृषी विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेवर एक व अधिसभेवर प्रत्येकी १०, असे एकूण १४३ सदस्य राज्यपाल तथा कुलपती नियुक्त करतात. मार्चपूर्वीच्या…
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये उद्धवलेल्या वादाने सीमा भागातील कारखान्यांवर गेलेले ऊसतोड कामगार अस्वस्थ आणि काहीसे भयभीत झालेले आहेत.
मराठवाड्याच्या नांदेड व हिंगोली जिल्ह्यातून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येऊन गेल्यानंतर विभागातील काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्यासारखी स्थिती…