
भारताचा गहू तुर्कस्तानने का नाकारला याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. भारताच्या गव्हात रुबेला विषाणू आहे, म्हणून प्रथम तुर्की आणि नंतर…
भारताचा गहू तुर्कस्तानने का नाकारला याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. भारताच्या गव्हात रुबेला विषाणू आहे, म्हणून प्रथम तुर्की आणि नंतर…
सामान्यपणे खरिपातच नाचणी आणि वरईचे पीक घेतले जाते. तेही क्षेत्र आता सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्येच शिल्लक राहिले आहे.
इंडोनेशियाने कर आणि लेव्ही मिळून प्रति टन सुमारे ८५ डॉलरची दरकपात करण्याचे जाहीर केले
हिंगोलीच्या बाजारपेठेत हळदीची आर्थिक उलाढाल वाढल्यामुळे सांगलीतील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने हिंगोलीत सुरू केली आहेत.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पुढाकाराने सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून राज्यात नाशिक येथे द्राक्षासाठी, तर सोलापूर येथे डाळिंबासाठी समूह विकास…
राज्यातील एकूण १.५३ कोटी शेतकरी हंगामात पेरणी करतात. त्यापैकी २८.३९ टक्के शेतकरी लहान आणि ५१.१३ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत.
ज्वारी, बाजरी वगळता राज्यात आजघडीला होणारी सर्व तृणधान्यांची पिके आदिवासी पट्टय़ात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांतच होतात.
केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून देशभरात सुरू करण्यात आलेली पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या निकषांत बदल करून केंद्र रसरकारने एक…
२०१३ मध्ये झालेल्या १९व्या पशुगणना अहवालात देशातील एकूण पशुंमध्ये गायींची संख्या ३७.२८ टक्के इतकी होती
मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये आता डंखहीन मधुमक्षिका (पोयाच्या मधमाश्या) पालन करता येणार आहे.
देशांर्तगत मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त साखर शिल्लक राहण्याची शक्यता असतानाही, साखर निर्यातीवर निर्बंध लादण्यामागील कारणे काय?
कृषी विभागातील विविध योजनांवर अपेक्षित खर्च का झाला नाही? फक्त दोन योजनांचा अपवाद वगळता इतर योजनांचा निधी का खर्च झाला…