
सध्या सर्वात लाचार, परिस्थितीमुळे हतबल झालेला व पिचलेला घटक कोणता असेल तर तो अन्नदाता शेतकरी आहे.
(निवासी संपादक – लोकसत्ता, विदर्भ आवृत्ती)
नक्षलवाद, कुपोषण, पेसा-वनाधिकार कायदा, मानव-वन्यजीव संघर्ष, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर विपुल लेखन.
सध्या सर्वात लाचार, परिस्थितीमुळे हतबल झालेला व पिचलेला घटक कोणता असेल तर तो अन्नदाता शेतकरी आहे.
मोरू आज्ञाधारकाच्या जातकुळीतला असल्याने त्याने ही सवय अजून पाळली आहे.
ही कथा लालसू सोमा नोगोटी या तरुणाची आहे. व्यवसायाने तो वकील आहे.
प्राध्यापक जी. एन. साईबाबाला शिक्षा झाल्याबरोबर तो निर्दोष कसा आहे
भाजप का जिंकला आणि काँग्रस का हरली, या प्रश्नांची उत्तरे या दोन प्रसंगात सामावलेली आहेत.
सत्ता, साधन व संपत्ती भोगून झाल्यावर सुद्धा हे नेते निवडणुकीच्या काळात सक्रिय असल्याचे दाखवतात.
काँग्रेस नेत्यांच्या अंगावर शाई फेकणाऱ्या ललित बगलेला कार्यकर्त्यांनी मारायला नको होते.
पोलिसांनी खेळलेल्या या सामन्यात उत्कंठा वाढवणारे सारे घटक होते.
गेल्या चार दशकांपासून नक्षलवादी व सुरक्षा दलांत युद्ध सुरू आहे.
हे नाटक या विचारधारेच्या जन्मभूमीत व्हावे, यासाठी आटापिटा करणारी मंडळी सुद्धा उजवीच होती.