
राहुल गांधीचे भाषण ऐकताना गेल्या दहा वर्षात भाजपचे वरिष्ठ नेते इतके हतबल झालेले कधीच पाहायला मिळाले नव्हते.
राहुल गांधीचे भाषण ऐकताना गेल्या दहा वर्षात भाजपचे वरिष्ठ नेते इतके हतबल झालेले कधीच पाहायला मिळाले नव्हते.
‘त्यांना काय वाटेल?’ या ‘पहिली बाजू’मध्ये (१४ मे) प्रसिद्ध झालेल्या विनय सहस्राबुद्धे यांच्या लेखाचा प्रतिवाद
अमेरिकेतील वॉटरगेट प्रकरण आणि भारतात सध्या राजकीय वादाचे कारण ठरलेले निवडणूक रोखे प्रकरण यात अनेक साम्यस्थळे आहेत. वॉटरगेटप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष…
भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही, तेव्हा महाराष्ट्राच्या मातीला कोणीही आपली बटीक बनवू शकणार नाही, हे उद्धव ठाकरे यांनी…
उद्धव ठाकरे यांचे वैचारिक अधिष्ठान मजबूत असल्याने आणि पिढीजात कणखरपणा त्यांच्या रक्तात असल्याने ते आपापल्या परीने लढत राहिले आहेत.
मुंबई शहरावर आपला एककलमी अंमल असावा अशी स्वप्ने गेल्या अनेक पिढय़ांपासून अनेकांनी पाहिली आहेत.
महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्यावरच भाजप वाढला, हे नाकारता येणार नाही. शरद पवारदेखील अनेकदा भाजपच्या आसपास राहिले.
पक्षाचे नाव गेले, चिन्ह गेले तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल हाती घेऊन लढत आहेत. त्यांना राजकीयदृष्टय़ा संपवण्याचे पराकोटीचे प्रयत्न विफल…
जाहिरातीवरून विरोधकांना ‘युतीत मिठाचा खडा टाकू नका..’ (‘पहिली बाजू’ – २० जून) असे बजावण्यात आले.
नाणार किंवा बारसूचे लोक उद्या भरपाई घेऊन निघून जातील, पण दुष्परिणाम दीर्घकाळ टिकतील.
आपण ज्या भाजपवर एकेकाळी आदर्श पक्ष म्हणून प्रेम केले, ज्या अटलजी-अडवाणी यांना देशातील आदर्श नेते म्हणून अभिमानाने गौरविले त्यांच्या भाजपमध्ये…
मित्रपक्षांचा सत्तेसाठी वापर करूनघेणाऱ्या भाजपने कोणाला मित्र करून घ्यावे, याचे ताळतंत्रही कधीच सोडले आहे…