
अनेक गावांनी लग्नाच्या आदल्या दिवशीची मांडव प्रथाच अनेक वर्षांपासून बंद केलेली आहे.
अनेक गावांनी लग्नाच्या आदल्या दिवशीची मांडव प्रथाच अनेक वर्षांपासून बंद केलेली आहे.
नवी मुंबई राज्य महामार्ग ५४ या दोन्ही रस्त्यांचे सहा व आठ पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पुलाच्या कामाला सुरुवात म्हणून साफसफाई व जमिनीची तपासणीही सुरू करण्यात आली आहे.
उरण शहरासह तालुक्यातील नाक्या नाक्यावर सध्या तयार तांदळाच्या भाकऱ्या मिळू लागल्या आहेत.
नवी मुंबईचाच भाग असलेल्या उरणमधील द्रोणागिरी नोडचा विकास सुरू झाला असून विकासाची गती कमी
समितीच्या माध्यमातून समाजातील चांगल्या परंपरांचे जतन करून तरुणाईला समाजाला बरोबर घेऊन जाणे गरजेचे आहे.
जेएनपीटी बंदर तसेच उरण, पनवेल व नवी मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे कोंडणारा श्वास मोकळा होणार आहे.
झेंडूसारख्या दिसणाऱ्या जर्मन जातीच्या फुलांची मुख्य पीक म्हणून लागवड केली आहे.
सौरउर्जेवर चालणाऱ्या रिक्षातून जगाला प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा व वाहनांचा संदेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
उरण परिसरातील गोदामात असलेल्या आयात-निर्यात मालाच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे
जमिनीच्या मोबदल्यात पुढील पिढीसाठी मिळविलेली मिळकत आधीच हातची निघून गेली आहे.
शेतकरी आणि त्यांच्या वारसांना विविध कामांसाठी सातबाराच्या उताऱ्याची आवश्यकता असते.