
उरण व जेएनपीटी बंदर परिसरातील वाढत्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी येथील सामाजिक संस्थानी केली होती.
उरण व जेएनपीटी बंदर परिसरातील वाढत्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी येथील सामाजिक संस्थानी केली होती.
शेकडो भूखंड धारकांचे विविध कारणाने मंजूर करण्यात आलेले भूखंड रद्द करण्यात आले आहेत.
हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उरणच्या एन. आय. हायस्कूल येथे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने मॉक ड्रिल करण्यात आले.
गावातील नागरिकांच्या घरांचे आणि सामानाचे नुकसान होऊ लागले आहे. याकडे सिडको आणि जेएनपीएचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन…
मुंबईच्या ससून बंदराला पर्याय म्हणून उरणच्या करंजा येथे नवे मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. मात्र दोन वर्षांच्या आतच या बंदरात…
निसर्गाच्या ऋतू बदलानुसार जंगलात पिकणाऱ्या अनेक रानमेव्याची प्रतीक्षा असते. अशाच प्रकारे उन्हाळ्यात येणाऱ्या जांभळाचे आगमन झाले आहे.
बहुप्रतीक्षित असलेल्या मोरा मुंबई रोरो सेवेचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले होते. यातून मार्ग काढण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र…
नवी मुंबई विमानतळ बाधीत गणेशपुरी गावातील ३३ टक्के मच्छीमार अजूनही पुनर्वसनापासून वंचित असल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे.
सरकारने मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल पुरवठा करतांना लादलेल्या जाचक अटींमुळे शेकडो मच्छीमार बोटी डिझेल कोट्यापासून वंचित आहेत.
उरण काँक्रीटीकरणामुळे पावसाळ्यातील भूगर्भात मुरत असलेले पाणी पुरेसे मुरत नसल्याने या भूगर्भातील पाणी पातळी घटू लागली आहे.
मासेमारी करणारे खलाशी सुट्टीवर असल्याने आणि होळीचा हंगाम सुरू असल्यामुळे मासळीच्या दराने ही उसळी घेतली आहे.
समुद्र किनाऱ्यावर खारभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या शेतजमिनीत भरतीचे पाणी शिरल्याने शेकडो एकर क्षेत्रावर खारफुटी उगवली आहे. कांदळवन संरक्षित असल्याने या…