
या रेल्वे पोलीस ठाण्यात सध्या तीन ते चार पोलीस अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचारी असतील.
या रेल्वे पोलीस ठाण्यात सध्या तीन ते चार पोलीस अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचारी असतील.
वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने, ऐन गणेशोत्सव काळात वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे.
कोकणातील प्रवास खड्डेमुक्त होण्यासाठी, रेल्वेगाडीच्या आरक्षणासाठी करावी लागणाऱ्या धावपळीतून सुटका करण्यासाठी, इंधन खर्चात बचतीसह पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी रो-रो कार सेवा…
मुंबईत ये-जा करण्याचा प्रवास कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरविण्यासाठी, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांना वंदे भारत मुंबईशी जोडली जात…
आसनगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) रेल्वे पोलीस ठाण्याचे १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांतील सुरक्षेला बळकटी…
राज्यातंर्गत धावणाऱ्या रेल्वेगाड्या लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डब्यापासून वंचित आहेत. सरकारचे वंदे भारत वाढवण्याकडे फक्त लक्ष असून इतर रेल्वेगाड्यांना दुर्लक्षित…
गेल्या चार दिवसांपासून ॲप आधारित टॅक्सी-रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. मात्र कुटुंबाला संपाची झळ बसू लागल्याने हातावर पोट…
मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने गर्दीच्या विभाजनासाठी उपाययोजना राबविण्यास सुरुवात…
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या मार्गावर होणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची (एसटी) आर्थिक सद्यस्थिती दर्शवणारी श्वेतपत्रिका सोमवारी (२३ जून) रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रसिध्द करणार आहेत.
बाइक टॅक्सीमुळे जलद आणि तुलनेत कमी खर्चात प्रवास होतो. ही सेवा कमी अंतराच्या प्रवासासाठी उपयुक्त असून शेवटच्या टप्प्याचा उत्तम पर्याय…
उत्पन्न वाढीसाठी राबविणार विविध योजना