
मंत्री उदय सामंत यांनी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
मंत्री उदय सामंत यांनी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
संजय राऊत म्हणतात, “चंद्रकांत पाटलांच्या मुखातून भाजपा बोललाय. त्यांना माहिती आहे की सत्तेचे मिंधे तोंड उघडणार नाहीत. तुमच्यात हिंमत असेल…
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
“काही अडचण होती, तर बोलायचे होते, पण….,” अशी भूमिका राजस्थान काँग्रेसचे प्रभारी रंधावा यांनी मांडली आहे.
काही आमदार अयोध्या दौऱ्याला गेले नसल्याने नाराजीच्या चर्चा सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
Vinod Tawade Mother Passed Away: भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्या आईचं निधन झालं आहे.
“सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या गटात अस्वस्थता आहे” असं विधान संजय राऊतांनी केलं. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली.
अदाणींच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले, याचा खुलासा अदाणी समूहाने केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा केल्यानंतर चीनने या भेटीवर आक्षेप घेतला. यानंतर अमित शाह यांनी अरुणाचल…