राज ठाकरे दिल्लीत दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
राज ठाकरे दिल्लीत दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
राज ठाकरे महायुतीत जाण्याची चर्चा आहे. या चर्चांवरून रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी शक्तीविरोधात लढत असल्याचं रविवारी सांगितलं होतं. या शक्ती शब्दावरून मोदींनी टीकास्र डागलं. या टीकेलाही राहुल गांधी यांनी…
भाजपाच्या माजी प्रदेश अध्यक्ष सौंदरराजन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपला राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपतींना पाठवल्याचं सांगितलं जात आहे.
एका युवकाच्या मोबाईल दुकानात अचानक येऊन काही व्यक्तींनी मारहाण केल्याचा प्रकार बंगळरूत घडल्याचं समोर आलं असून या प्रकरणी तीन जणांना…
गेल्या पाच वर्षांत देशभरात जितके निवडणूक रोखे वटवण्यात आले आहेत, त्यापैकी तब्बल ५० टक्के निवडणूक रोखे एकट्या भाजपानं वटवले आहेत.…
सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे सत्येंद्र जैन यांना आता पुन्हा तुरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर सूचक विधान केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना ५ मिनिटं भाषण करायला दिली. यावरून त्यांची पत…!”
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी सहा राज्यातील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या भाषणावरून त्यांच्यावर टीकाही होतेय. या टीकेला त्यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.
आव्हाड म्हणाले, “शरद पवारांना सोडून जाणारे कशासाठी, कुणासाठी, का गेले, किती वर्षांपासून नियोजन करून गेले हे आम्हाला माहिती आहे!”