गेल्या पाच वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही.
गेल्या पाच वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही.
गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटी रुपयांवर पोहोचला होता.
कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने तीन टक्के दराने घेतल्या जाणाऱ्या जकातीमध्येही तूट होणे साहजिक होते.
या सर्व पाढय़ाची उजळणी करण्याचे कारण म्हणजे काल २२ मार्च हा जागतिक जलदिन होता.
किशोर कुमार आणि इंदुमती प्रमुख भूमिकेत असलेला ‘शहनाई’ हा चित्रपट १९४७ मध्ये प्रदíशत झाला.
महानगरपालिकेच्या निवडणुकीतील नगरसेवकांना केवळ २२ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे.
यंदा महापालिका निवडणुकीत ५० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गुजराती मतदारांची संख्या अधिक असली तरी हा भाषक वर्ग मतदान प्रक्रियेपासून काहीसा अलिप्त होता.
मराठी अस्मितेची ढाल करून मते मागणाऱ्या पक्षांमध्ये मतविभागणी
चार जणी पुन्हा नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात प्रवेश करणार आहेत.