सरकारने गिरगाव चौपाटी बंदरांमधून वगळल्याने ही वेळ या कोळी कुटुंबांवर आली आहे.
उपसंपादक, गेल्या २७ वर्षांहून अधिक काळ वृत्तसंकलन, मुंबई महापालिका वार्तांकन, स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि नागरी प्रश्नांवरील बातम्या
सरकारने गिरगाव चौपाटी बंदरांमधून वगळल्याने ही वेळ या कोळी कुटुंबांवर आली आहे.
मराठी व्यक्तींची नावे असलेल्या रस्त्यांवरील लोखंडी खांबासकट नामफलक गायब झाले आहेत.
राजकीय आशीर्वादामुळे वांद्रे येथील बेहरामपाडय़ात अस्ताव्यस्तपणे झोपडपट्टय़ांचा पसारा वाढला.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या जमिनी असून त्यावर अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत.
या वाहनतळांवर काही मिनिटांसाठी दुचाकी उभी करण्यासाठी पावती न देताच १० ते २० रुपयांची वसुली केली जात आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव जवळ येऊ लागताच मुंबईत मंडप उभारणी सुरू होते.
रहिवाशांचा प्रतिसाद न लाभल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना हात हलवत माघारी फिरावे लागते.
कुलाबा परिसरातील रहिवासी आणि कार्यालयांमधील कर्मचारी पालिकेच्या कारवाईमुळे खूश झाले आहेत.
‘एस’ विभाग कार्यालयातील आरोग्य अधिकारी जितेंद्र जाधव यांनी एक शक्कल लढविली आहे.
मुख्याध्यापक नाला आणि धोबी घाट नाल्यांच्या साफसफाईमध्ये प्रार्थनास्थळे अडसर बनली