
चंद्रपूर जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात रोजगार यावेत यासाठी चंद्रपूरमध्ये अगरबत्ती प्रकल्पासारख्या लघुउद्योगाला चालना दिली जात आहे.
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
चंद्रपूर जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात रोजगार यावेत यासाठी चंद्रपूरमध्ये अगरबत्ती प्रकल्पासारख्या लघुउद्योगाला चालना दिली जात आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने २०१८ या वर्षांत चांगली कामगिरी करीत ५० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
लक्ष्मणने मधुमेहींसाठी लाभदायी अशा साखरविरहित काळ्या तांदळाची शेती फुलवली आहे.
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या २००च्या वर आहे.
मनरेगाच्या अंमलबजावणीत गडचिरोली हा आदिवासी जिल्हा सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
नक्षल कारवायांत वाढ झाल्याने गडचिरोलीला उत्तर विभाग व दक्षिण विभाग अशा दोन विभागात विभाजन केले
अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या आदिवासी तरुणांना लाभ होणार
१ हजार १३४ कोटींचे लक्ष्य असताना केवळ ४५४ कोटीचे कर्ज आतापर्यंत वितरित झाले आहेत
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील ४३ किलोमीटरचे रस्ते पर्यटनासाठी उद्या ९ जुलैपासून सुरू राहणार आहेत.
हे सर्व तरुण नव्यानेच नक्षलवादी चळवळीत सहभागी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
बोरियाच्या जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत मृत पावलेल्या नक्षलवाद्यांचा आकडा ३३ वर गेला आहे,
पोलिसांनी १३ अॅम्बुश व दोन हजार राऊंड फायर करून ३१ नक्षलवाद्यांना एकाच ठिकाणी ठार केले.