गडचिरोली पोलिस दलाने जानेवारी २०१६ ते जून २०१६ दरम्यान ३०८ आदिवासींना बेदम मारहाण केली.
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
गडचिरोली पोलिस दलाने जानेवारी २०१६ ते जून २०१६ दरम्यान ३०८ आदिवासींना बेदम मारहाण केली.
आता ग्रामीण व शहरात महिला संघटनांवर भर
सधन आधारित नियोजन व विकास योजना
व्यंकटापूर चकमकीदरम्यान सापडलेल्या साहित्यातून ही माहिती समोर आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्राचार्याचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वष्रे करण्यासाठी बरीच खलबते सुरू होती
परिणामत: वन्यजीव-मानव संघर्षही कमी झालेला आहे.
पूर्वीचा आंध्रप्रदेश आणि आताच्या तेलंगणातून नक्षल चळवळ संपुष्टात आलेली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यावर डॉ. अभिनव देशमुख यांची ही पहिलीच नक्षल कारवाई आहे
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात १० पोलिस ठाणी उघडली जाणार आहेत.
विशेष म्हणजे, वन्यजीवप्रेमी आणि वन विभागातही तशीच चर्चा सुरू आहे.
कर्जापोटी नवरा गेला अन् सरणासाठी पुन्हा कर्ज..
गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या आक्रमक रणनितीमुळे येथे चळवळ काही प्रमाणात का होईना माघारली आहे.