
बदलापूर नगरपालिकेत गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणावर शीतयुद्ध सुरू आहे.
बदलापूर नगरपालिकेत गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणावर शीतयुद्ध सुरू आहे.
गेल्या काही वर्षांत अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांचे नागरीकरण झपाटय़ाने वाढू लागले आहे.
चिंचोळ्या किंवा आयताकृती अशा आकारात असलेले हे उद्यान मोठमोठय़ा इमारतींच्या अगदी मधोमध आहे.
मांसाहारी पदार्थ आवडीने खाणारे खवय्ये सातत्याने नव्या खास चवीच्या शोधात असतात.
सध्या मोखाडा तालुका कुपोषण आणि बालमृत्यूच्या घटनांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
१९९८ मध्ये स्थापन झालेले हे बदलापूरमधील सर्वात पहिले आणि आजवरचे सर्वात मोठे गृहसंकुल आहे
आयुर्वेदिक उपयोगांबाबत अज्ञान; उलाढाल मात्र लाखोंच्या घरात
सध्याच्या स्पर्धेच्या युगात गणेश मंडळांतील स्पर्धा ही टोकाची होऊन उत्सवाला बाजारू स्वरूप आले आहे.
अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात कल्याण-बदलापूर रस्त्यालगत मोरिवली येथे हे उद्यान आहे.
कोकण, कल्याण तसेच मुरबाड परिसरांत अगदी सातवाहन काळापासूनचे इतिहासाचे संदर्भ सापडतात.
पालिका प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची दिशाभूल करीत असल्याचे समोर येत आहे.
मुरबाडपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या मासले ग्रामपंचायतीत एकूण नऊ पाडे आहेत.