
स्वायत्ततेच्या मुद्द्यावरच लडाखमध्ये आंदोलनाला जोर आला. सहाव्या परिशिष्टात या भागाचा समावेश झाल्यास निर्णय प्रक्रिया आणि कारभार करण्यासाठी जादा अधिकार प्राप्त…
स्वायत्ततेच्या मुद्द्यावरच लडाखमध्ये आंदोलनाला जोर आला. सहाव्या परिशिष्टात या भागाचा समावेश झाल्यास निर्णय प्रक्रिया आणि कारभार करण्यासाठी जादा अधिकार प्राप्त…
RSS program: देशातील सरासरी ९८ टक्क्यांपेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये रा. स्व. संघाचे संघटन व शाखांचे जाळे विणले आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण…
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पूरग्रस्त जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यांचे दौरे करून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
नऊ टक्के मंडळांना ना नफा ना तोटा झाला होता. सात टक्के मंडळांची वित्तीय आकडेवारीच उपलब्ध झाली नव्हती. ११० पैकी ९१…
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी…
राज्यातील रखडलेल्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाल्याने आता राजकीय समीकरणे आणि ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंदमान – निकोबार बेटांपैकी ‘ग्रेट निकोबार’ या बेटावर केंद्र सरकारचा प्रस्तावित सुमारे ८० हजार कोटी खर्चाचा प्रकल्प अद्यापही ‘पर्यावरणाच्या विध्वंसा’चे…
कळमेश्वरम उपसा सिंचन योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याचा मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी सरकारचा निर्णय हा पूर्णपणे राजकीय आहे.
ओबीसीचा पुरस्कार केल्याने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मराठा मतपेढीला धक्का बसू शकतो, अशी भीती राष्ट्रवादीच्या…
देशातील राजकीय घराण्यांमधील बेबनाव किंवा कलह नवीन नाही. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीतमध्येही असेच वितुष्ट निर्माण झाल्याने वडिलांनी आमदार असलेल्या मुलीला…
दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागातील भिकनूर-तळमडला सेक्शनमध्ये रेल्वे मार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे दुसऱ्या दिवशीही रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या मुंबईतील आझाद मैदानात आहे.