
निवडणुकांत ‘नोटा’ची (यापैकी कोणीही नाही) कल्पना अयशस्वी ठरल्याचा युक्तिवाद केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारनेच आता सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
निवडणुकांत ‘नोटा’ची (यापैकी कोणीही नाही) कल्पना अयशस्वी ठरल्याचा युक्तिवाद केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारनेच आता सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा देत हक्काची मतपेढी कायम राहिल या दृष्टीने खबरदारी घेतली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्ती, राज्यपाला रवी यांची हटवादी भूमिका, मतदारसंघांची पुनर्रचना यातून केंद्र सरकार आणि तमिळनाडू…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यातील दौऱ्याच्या वेळी हे नवे समीकरण ठळकपणे अनुभवास आले.
रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यावर शहा हे खासदार तटकरे यांच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडी निवासस्थानी भेट देणार आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी एम. ए. बेबी यांची नियुक्ती पक्षात व्यापक बदल करण्यात आले असले तरी गेल्या १५ वर्षांत घटलेला…
जवळपास तीनचतुर्थांश असे प्रचंड बहुमत असतानाही महायुतीचे सरकार अजूनही चाचपडत असल्याचेच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुभवास आले.
राज्यातही विधानसभेचा कल कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न होता, पण न्यायालनीय प्रक्रियेमुळे पालिकांच्या निवडणुका कधी होतील याबाबत अद्याप काहीच स्पष्टता आलेली…
शालेय आणि उच्च शिक्षण या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या विभागांसाठी अर्थसंकल्पात सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली.
अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग लक्षात एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या आकारमानाचा पल्ला अजून दूर असल्याचेच आकडेवारी दर्शविते.
मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी ‘२०२६ नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेपर्यंत’ थांबावे लागेल, पण ‘२०२१ ची रखडलेली जनगणनाच २०२६ मध्ये झाली तर?’
Economic Survey 2025 Maharashtra : २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर हा ७.६ टक्के होता. त्या तुलनेत यंदाचा विकास…