
लोकसभा अथवा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी असल्यास पोटनिवडणूक ही कायद्याने बंधनकारक आहे.
लोकसभा अथवा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी असल्यास पोटनिवडणूक ही कायद्याने बंधनकारक आहे.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यापाठोपाठ चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यातील लोकसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचा कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने राज्य काँग्रेससाठी आता नवीन प्रभारी नेमावा लागणार…
नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये अक्षरक्ष: पैशांचा पाऊस पाडण्यात आला.
शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घेतला असला तरी त्याची रक्कम ही महाविकास आघाडीच्या काळात निश्चित करण्यात आली होती.
केंद्रातील भाजप सरकारचा हिंदी भाषेच्या वापरावर अधिक भर आहे. त्यातूनच तमिळनाडूमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटते.
पक्षाध्यक्ष खरगे यांनी छोटेखाटी विस्तारातही आपल्या मुलाची वर्णी लावली आहे. भविष्यात खरगे यांचे पुत्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकतात.
मोफत विजेच्या आश्वासनांमुळे भविष्यात वीजपुरवठा कंपन्या कोलमडतील, असा इशारा ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला असला तरी राजकीय पक्ष त्यातून काही बोध…
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आल्यास ‘बंगळुरू प्रयोग’ यशस्वी होऊ शकतो.
गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारंसघातील पोटनिवडणूक २९ सप्टेंबरपर्यंत होणे अपेक्षित असले तरी ही पोटनिवडणूक झालीच तर …
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.