
जायकवाडी धरण जर ६५ टक्के आणि त्यापेक्षा कमी भरलेले असेल आणि गोदावरीच्या उर्ध्व धरणात अधिक पाणीसाठा असेल तर कोणत्या धरणातून…
जायकवाडी धरण जर ६५ टक्के आणि त्यापेक्षा कमी भरलेले असेल आणि गोदावरीच्या उर्ध्व धरणात अधिक पाणीसाठा असेल तर कोणत्या धरणातून…
गीतार्णव या ग्रंथातील १८ व्या अध्यायावर वा. ल. कुलकर्णी आणि समीक्षक सुधीर रसाळ यांनी काम केले होते. मूळ ग्रंथ मिळवून…
तुळजापूर मंदिरातील भवानी मूर्तीला हलवायचे कसे, त्याचे विधी कोणते, याचा अभ्यास मंदिर समितीमार्फत केला जात असून, या अनुषंगाने शारदपीठाच्या शंकराचार्यांशी…
नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोग येथून सुरू केलेल्या सद्भावना यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना बीड जिल्ह्यात नवा कार्यक्रम मिळाला.
पुरोगामी महाराष्ट्र वगैरे संकल्पना मोजक्यांनी गोंजारल्या. आज ज्ञानवादी काम करताना नव्या गोष्टी तयार कराव्या लागतील हे विसरून गेलेल्यांनीच भोवताल भरला…
बीड जिल्ह्यातील विस्कटलेली जातीय वीण पुन्हा नव्याने बांधता यावी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनी एकमेकांना निवडून येण्यासाठी मदत केल्याने परळीतील धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाला तूर्त तरी फार मोठे…
मस्साजोगचे दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निर्घृणतेची छायाचित्रे समोर आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना…
गेल्या दीड महिन्यात कोणत्याही निवडणुका नसताना घाऊक पक्षांतरे सुरू झाली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका चुकून लागल्याच तर अशी भीती…
राज्यातील पीककर्जांची थकबाकी डिसेंबरअखेर २८ हजार ६०६ कोटी रुपयांवर गेली आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत हा आकडा ४० हजार कोटींवर जाण्याची…
परळी औष्णिक वीज केंद्रातील तिन्ही संचातून सल्फर डायऑक्साईडचे प्रदूषण अधिक असल्याची कबुली महानिर्मिती विभागातील अधिकाऱ्यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर दिली.
अगदीच किरकोळ वाटणाऱ्या गोष्टीत अनेकदा प्रवाह बदलण्याची क्षमता असते. वस्त्रप्रावरणांच्या अवाढव्य विश्वात छोट्याशा बटणाच्या प्रवेशामुळे किती बदल झाले आणि या…