लोकसंख्या वाढीच्या बाबतीत देशात दक्षिण तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये फरक आहे. दक्षिणेकडील राज्यांनी काटेकोरपणे कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. राष्ट्रीय स्तरावर जननदर २.१ इतका आहे तर दक्षिणेकडे हे प्रमाण १.७३ इतके आहे. या असमतोलाबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना चिंता आहे. यातूनच भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दोनपेक्षा कमी अपत्ये असणाऱ्यांना लढता येणार नाही असा कायदा करण्याचा सरकारचा विचार असल्याचे संकेत चंद्राबाबूंनी दिलेत. अर्थात अद्याप निर्णय झालेला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा