
अजित पवार हे दुपारी दोन पासून तर अमित ठाकरे हे चार वाजल्यापासून गणपती मंडळाची भेट घेणार आहेत.
वैभवाशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी (९ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे.
दोन वर्षांपासून करोनामुळे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली नव्हती.
एका भक्ताने आपला नवस पूर्ण करण्यासाठी ७७० किमीचा प्रवास केला आहे. त्याचा नवस काय होता हे जाणून घेऊया.
घरगुती गणेश विसर्जन पर्यावरण पूरक करण्यात कोल्हापूर महापालिका आणि ग्रामीण भागातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद उमेद वाढवणारा होता.
कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर वसई-विरार महापालिकेने अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाल्याने यंदाचा उत्सव आवाजी झाल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रशास्त्र विद्यापीठाने केलेल्या पाहणीतून दिसून…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांस्कृतिक विचारांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली गणेश दर्शन स्पर्धेच्या परंपरेचा वसा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ…
स्मिता ठाकरे यांच्या ‘वर्षा’ भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांसह शिंदे कुटुंबीय उपस्थित होते
९ सप्टेंबर रोजी रात्री मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-ठाणे, कल्याण आणि सीएसएमटी-पनवेल मार्गावर या फेऱ्या धावणार आहेत.
भाविकांनी सात दिवसांच्या गणपतीला मंगळवारी निरोप दिला. बुधवारी पहाटेपर्यंत १४ हजार ८४५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
स्थिर वादन सुरू होण्यापूर्वी उत्सव मंडपासमोरील रस्ता बंद करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.