दयानंद लिपारे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : यंदाचा ऊस गळीत हंगाम लवकर सुरू होण्याची चिन्हे असतानाच साखर कारखानदारांनी चिंता वाटावी असे चित्र आहे. साखर दरामध्ये वाढ होत नसल्याने साखर कारखानदारांना आतापासूनच चिंता आहे. साखरेचा प्रतिक्विंटल विक्री दर ३६०० करण्याच्या मागणीवर केंद्र शासन निर्णय घेत नसल्याने साखर उद्योगात अर्थकोंडीचे भय दाटले आहे. साखर उद्योगात आर्थिक उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असताना कारखानदारांची ओरड नाहक असल्याची टीका शेतकरी संघटनांकडून केली जात असल्याने यंदाचाही हंगाम वादाने गाजण्याची शक्यता दिसू लागली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar factories concern over no increase in the sugar rate zws
First published on: 06-09-2022 at 01:43 IST