
पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य व केंद्र सरकारवरही केली आहे टीका
पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य व केंद्र सरकारवरही केली आहे टीका
बंडखोरांना चिंता वाटायला लागेल अशी वातावरण निर्मिती झाली असली तरी हेच वारे निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे आव्हान शिवसेनेने समोर असेल.
आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यांने वातावरण निर्मिती झाली असली तरी हेच वारे निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे आव्हान शिवसेनेने समोर असेल.
राज्यात सत्तांतर झाल्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही ठळकपणे उमटत आहेत. एकाहून एक धक्कादायक घटनांची मालिकाच जणू रोज सुरू आहे.
तज्ञ समितीने पश्चिम घाटातील एकूण सुमारे ५९ हजार ९४० चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले होते.
दरवर्षी ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्रीय कृषी मूल्य आयोग ऊस उत्पादनाचा खर्च विचारात घेऊन ‘एफआरपी’ निश्चित करत असते
आगामी लोकसभा निवडणुकीला मंडलिक यांच्या मागे महाडिक हे राहतील, याचे संकेत मिळाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व नेते ठाकरेंपासून दुरावल्याने पक्ष निस्तेज होत असल्याचे राजकीय चित्र आहे.
किरकोळ व्यापाऱ्यांवर धाडी टाकणारे जीएसटी खाते गप्प का ? असा सवाल देखील केला आहे.
जमावाने बंधूंचे कार्यालय फोडले; घटनास्थळी हुपरी पोलीस पोहचले
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.