आषाढाच्या तोंडावर होणारा गारांचा वर्षांव सध्या चैत्रातच उभ्या पिकांना सहज आडवा करत असून विदर्भ, मराठवाडय़ांतील शेतकरी या अवकाळीने परेशान आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर केंद्राकडून १८९८ कोटींचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने…
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील साखर टंचाईचे संकट टाळण्यासाठी साखर कारखान्यांमध्ये उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर…
अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडल्याचा बदला घेऊन भाजपला धडा शिकविण्याची हाक कारखान्याच्या २७ हजार सभासद शेतकऱ्यांना दिली आहे.
उन्हांच्या झळांमध्ये ऊसतोडणी करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे कारखाने यंत्रांद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य देत आहेत.
यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात एकूण ३३० लाख टनांचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. पण सततच्या मान्सुनोत्तर पावसामुळे ऊस उत्पादनासह…
राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक साखर कारखान्यांनी सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या मागणीचे प्रस्ताव सरकारकडे पाठविले होते.
राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गुरुवार, १४ मार्चअखेर राज्यात ९८६ लाख टन उसाचे गाळप करून १०० लाख टन…
राज्यातील ६२ सहकारी आणि ६० खासगी साखर कारखान्यांनी बगॅसवर आधारित सहवीज प्रकल्प उभारले आहेत.
ग्राहकहिताचा विचार केला जात असताना साखर उद्योगाच्या अडचणी समजून घेतल्या जात नाहीत हे साखर कारखानदारांचे दुखणे आहे.
२०२३-२४ आर्थिक वर्षासाठी कमलादेवी साखर कारखान्याचा साखर निर्यात परवाना मंजूर करायचा होता.
केंद्र सरकारच्या सलगच्या काही निर्णयांमुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाच्या संकटात आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने घेतलेल्या दोन निर्णयांनी भर टाकली…