
सर्वसामान्य माणूस आपलं अस्तित्व वंशसातत्यातून टिकलं पाहिजे, या गंडानं पछाडलेला असतो.
या चित्रपटाची सुरुवातीची तीनेक मिनिटे चित्रपटाची कल्पना स्पष्ट करणारी आहेत.
समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी कलाकारांनी जरूर प्रयत्न करावेत
जगभरात १९ व्या शतकापासून विविध न्यायालयीन खटल्यांमध्ये यावर ऊहापोह करण्यात आला आहे.
अनेक महिला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाल्या असून संस्थेचे काम योग्य दिशेने चालले असल्याची ही पावती आहे.
मेट्रोच्या अधिकाऱ्यांची आज तातडीने बैठक झाली व त्यात सुरक्षा उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला.
चव्हाण म्हणाले की, पंजाबमधील गुरुदासपूर, चित्रकूटमधील पोटनिवडणुकीत पक्षाने बाजी मारली आहे,