आगामी विश्वचषकात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करायला हवी, कारण त्याच्यावरच भारतीय संघाची भिस्त असेल, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल…
ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका विराट कोहलीने चांगलीच गाजवली, पण तिरंगी एकदिवसीय स्पर्धेत मात्र त्याला अजूनही लय सापडलेली दिसत नाही.
गतविजेती सायना नेहवाल महिला एकेरीचा किताब पुन्हा जिंकण्यापासून फक्त एका पावलाच्या अंतरावर आहे.
भीक नको, पण कुत्रे आवर, असे नेहमी म्हटले जाते. शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पुरस्कार व सन्मानांबाबत खेळाडूंची अशीच भावना आहे.
महाराष्ट्राच्या श्रीकांत मुंढेने झंझावाती शतक झळकावले, मात्र त्याच्या संघाला दिल्लीविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात विजयाची संधी साधता आली नाही.
अपोलो जिम आणि जयभारत व्यायामशाळा यांच्यातर्फे आयेाजित केलेल्या दिलीप पाटील स्मृतिचषक राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पध्रेत आरसीएफने ठाणे पोलिसांवर धक्कादायक विजय…
संभाव्य विजेत्या गणल्या जाणाऱ्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सला चौथ्या फेरीचा अडथळा पार करताना झुंजार लढत द्यावी लागली.
‘पुणे, मुंबई उपनगर लय भारी, घडणार त्यांना दुबईवारी’ या बातमीने मार्च २०१३मध्ये सर्वाचे लक्ष वेधले होते. छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी…
भारतातील तथाकथित बुद्धिवंत आणि विचारवंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत नेहमी पक्षपाती भूमिका घेतात, अशी टीका ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस. एल. भरप्पा यांनी…
महात्मा गांधी यांनी मांडलेल्या विश्वस्त आणि स्वराज्य या कल्पनांचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. आपल्या जगण्याला महात्मा गांधी यांच्या विचारांचे अधिष्ठान…
झोकून देऊन काम करणारे शिक्षक व सेवेचे मोल जाणणारी संस्था यांच्या अनोख्या ऐक्यातून आत्मविश्वासपूर्ण आयुष्य घडविण्याचे काम दादरमधील एका शाळेत…
नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ‘जनस्थान’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरुण साधू यांची निवड करण्यात आली आहे.