दाऊदी बोहरा समाजाचे ५२ वे धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहंमद बुऱ्हानुद्दीन यांचे शुक्रवारी मुंबईत निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने झाले.
जलसिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी डॉ. माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याची बाब निदर्शनास येताच
वायएसआर काँग्रेसच्या आमदारांनी तेलंगण विधेयकाच्या मसुद्यावर मतदान घेण्याची मागणी अमान्य करण्यात आल्यानंतर आंध्र प्रदेश विधानसभेतून सभात्याग केला.
ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणारा एक महत्त्वाचा स्रोत असणाऱ्या उल्हास नदीतील वाढत्या प्रदूषणाची राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेतली
केंद्रातील यूपीए-२ सरकारवर विविध भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप होत असताना मौन बाळगणे पसंत केलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आधीच
भीमशक्ती-शिवशक्तीचा नारा देणारे विद्रोही कवी नामदेव ढसाळ आयुष्यभर उपेक्षित राहिले. त्यामुळे नामदेव ढसाळ यांची जीवनगाथेचे स्मरण करुन देणारे
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील १९९५ पूर्वीपासूनच्या बांधकाम परवानगीची कागदपत्रे नसलेल्या अनधिकृत बांधकामांना अडीचपट दराने पाणीपट्टी लावण्याचा
वैद्यकीय निष्काळजीपणाच्या तक्रारी ऐकण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत ३१ मार्चपर्यंत अधिसूचना काढावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले,
पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत चक्क मृत कावळा आढळल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
समुद्रसपाटीपासून १३३४ मीटर उंचीवर असलेल्या पांचगणीमधील ‘टेबल लॅण्ड’ हे मोठे सपाट पठार पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते.
कांजूर महामार्गाजवळ मृतदेह सापडलेल्या इस्थर अनुह्या या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ अद्याप कायम आहे. तिच्या शरीरावर रसायन आढळले असून तिच्यावर हत्येपूर्वी…
राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां माणिकताई टिळक यांचे बुधवारी चेंबूर येथे निवासस्थांनी निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या.