घराणेशाही ही देशाच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा असून लोकशाही व्यवस्थेचा शत्रू असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी…
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठीच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत.राज्यातील सर्व शाळांमध्ये उन्हाळी व दिवाळी सुटय़ांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी
मध्य प्रदेशातील धारच्या सावकाराला लुटून आणलेले चोरीचे सुमारे १ कोटींपेक्षा अधिक रकमेचे सोन्या-चांदीचे दागिने गुन्हेगारांनी शहरात विकले आहे. गेल्या दोन…
निवडणूक वचननाम्यांची सत्ता आल्यानंतर कोणता पक्ष किती अंमलबजावणी करतो, हा संशोधनाचा विषय आह़े परंतु वचननाम्यांतून प्रसिद्ध होणारी पक्षाची ध्येयधोरणे आणि…
शिवसेनेसाठी ‘गद्दारी’ची परंपरा असलेल्या परभणी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांनी महायुतीच्या संजय जाधव यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोडून पडलेला शेतकरी अजूनही सावरला नसतानाच जिल्ह्य़ातील भूम, परंडा तालुक्यांना बुधवारी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले.
लहानपणापासून मला मतदान अधिकाराबद्दल अप्रूप वाटत आले आहे. स्वत:ची जबाबदारी पूर्ण पेलू शकण्याची जाणीव झालेला माणूस मतदानास प्राप्त असला पाहिजे…
महिलांच्या सुरक्षेची भाषा काँग्रेस देशभर करीत असली, तरी तंदूर ते लातूर प्रकरणापर्यंत देशभर महिलांवर अत्याचार होत असल्यामुळे ही भाषा काँग्रेसच्या…
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केलेल्या कारगिल युद्धासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविषयी त्यांना विचारणा केली असता आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे…
गंगाखेडचे आमदार सीताराम घनदाट हे कामापुरते मामा असून, मुंबईत आल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे सांगून कामे करून घेतात आणि इकडे जातीयवादी…
ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक असो अथवा जिल्हा बँकेवर वर्चस्व गाजविण्याची लढाई. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांना उघड आव्हान
निवडणुकीचे वारे जोरदार वाह्तायेत. जिंकण्याच्या इर्षेने प्रत्येक जण आश्वासनांची बरसात करताहेत. याच पार्श्वभूमीवर ‘आता होऊ दया खर्च’ असं म्हणत गायिका…