
नोकरीची संधी पाहून पालिकेचे दरवाजे ठोठावणाऱ्या अपंगांना विचित्र अनुभव येत आहेत.
आजकाल घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे, अशी चर्चा नेहमी ऐकू येते. साधारणपणे ‘पटत नाही’ या कारणासाठी घटस्फोट मागितले जातात. परंतु…
प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने सज्ज झालेल्या सायना नेहवालने विजयी सलामी…
अफगाणिस्तानविरुद्धच्या अर्थहीन सामन्यात संपूर्ण संघ कायम राखल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी संघ व्यवस्थापनावर कडाडून टीका केली आहे.
मानखुर्द येथील महिलांच्या शासकीय सुधारगृहातून सहा महिलांचे झालेले पलायन संगनमताने झाल्याचा निष्कर्ष महिला बाल विकास खात्याने नेमलेल्या चौकशी समितीने केला…
प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा लाभलेल्या वातावरणात भारताने बांगलादेशविरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सोडवली.
बॉलिवूडचा ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन आणि तमिळ चित्रपटाचा अनभिषक्त ‘बॉस’ रजनीकांत यांचा ‘सामना’ आता लवकरच होणार आहे.
आशिया चषक स्पध्रेतील अंतिम फेरी गाठण्याच्या आशा मावळलेल्या भारतीय संघाने साखळीमधील आपल्या अखेरच्या औपचारिक लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानवर आरामात विजय मिळवला.
साखळी गटाच्या तीनपैकी तीन लढती जिंकत श्रीलंकेने दिमाखात आशिया चषकाची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतील स्थान पक्के झालेला श्रीलंकेचा संघ…
अंधेरी पश्चिमेला सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असून रस्त्यांची वाताहत झाली आहे.
आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या सातव्या हंगामातील ६० ते ७० टक्के सामने भारतात होतील, असे आयपीएलचे प्रमुख रणजिब बिस्वाल यांनी देशातील…
मुंबईत आणि अन्य शहरात बेस्टचा प्रवास महाग होत असताना वसई, विरारमधील नागरिकांना विनातिकिट म्हणजेच बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.