राजीव साने यांचा ‘प्रणयातील दारिद्रय़ आणि निषिद्धतांचे पावित्र्य’ हा लेख (रविवार विशेष, २१ जुलै) म्हणजे ‘रती-वैविध्याच्या’ उदात्तीकरणाचे उत्तम उदाहरण आहे.
मराठवाडय़ात पावसाने वेळेवर आणि दमदार सुरुवात केली असली तरी धरणांमध्ये अद्यापि पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. यंदाच्या दुष्काळाने काही संधी निर्माण…
आकाशात ग्रह, उपग्रह आहेत तसेच तारे आहेत. खुले आणि बंदिस्त तारकागुच्छ आहेत. दीर्घिका (Galaxies) आहेत. या तारकागुच्छांमधील किंवा दीर्घिकांमधील तारे…
‘श्रीमंत दामोदरपंत’ या गाजलेल्या आपल्याच नाटकातली गंमत प्रेक्षकांना ठाऊक असूनही त्या नाटकाचा विस्तार करून दिग्दर्शकाने त्याच नावाचा सिनेमा बनविला आहे.
बबन मिंडेंची पहिली कादंबरी ‘सत्याग्रह’! १९२१ च्या मूळशी सत्याग्रहींवर झालेल्या कायमस्वरूपी अन्यायाची कहाणी. या पहिल्याच कादंबरीने मिंडे यांना ‘लेखक’ केले.
पाऊस अवतरतो आणि सारी सृष्टी बदलवतो. सृष्टीतला हा बदल आपल्यालाही अंतर्बाह्य़ बदलून टाकतो. हृदयातील दडलेलं प्रेम डोळय़ांमध्ये उतरतं.
‘तीन पैशाचा तमाशा’ च्या पहिल्या तालमींमध्ये नाटकाच्या आरंभी (पाश्चात्य ऑपेराच्या प्रील्यूड-पूर्वरंगाच्या धर्तीवर) असलेलं ‘तीन पैशाचा तमाशा’ हे गाणं सांगीतिकदृष्टय़ा पक्कं…
मुंबई ही जशी चाकरमान्यांची, कॉर्पोरेटवाल्यांची, धनदांडग्यांची, डबेवाल्यांची तशीच ती टॅक्सीचालकांचीही.. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी टॅक्सीतून प्रवास केलेला असतो.
असे म्हणतात, की आयुष्यात डॉक्टर, पोलीस आणि वकील ही तीन माणसे न भेटल्यास आयुष्य सुखात जाते. किती चतुर विधान आहे…
चित्र पाठविण्याचा पत्ता : ‘लोकरंग’ बालमैफल, ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई- ४००७१०. किंवा balmaifal.lok@gmail.com या ई-मेलवर चित्रे…
लग्न, नवरा-बायकोंचे नाते, मराठी तरुण-तरुणींचा लग्नसंस्थेबद्दलचा विचार, फेसबुक-ट्विटरच्या आधारे आधुनिक जीवनशैली जगत असतानाही लग्नसंस्थेबद्दलचे मराठी तरुण-तरुणींचे
२००५ च्या किमतीनुसार, सकल राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा दर १४ टक्के आहे, तर उद्योगांचा २७ आणि सेवाक्षेत्राचा ५९ टक्के!